संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ
अहमदनगर – जिल्ह्यात जलशक्ती अभियानाची सुरूवात. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन. या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद सादर केला जाईल. पाण्याचा सुयोग्य व विवेकी वापर करण्याची शपथ घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.


